केंद्रीय मंत्रिमंडळाने ठरवलेला रब्बी हंगामातील हमीभाव |Rabbi Haganm Hamibhav jahir
केंद्रीय मंत्रिमंडळाने ठरवलेला रब्बी हंगामातील हमीभाव खालील प्रमाणे:
विपणन हंगाम २०२३-२४ साठी सर्व रब्बी पिकांसाठी MSP | प्रती व्किटल मध्ये | |||||
आ.क्रं | पीक | MSP व RMS २०२२-२३ | MSP व RMS २०२३-२४ | ची किमंत उत्पादन RMS २०२३-२४ | एमएसपी वाढ (निरपेक्ष ) | परत करा किमंत (प्रती ट*क्के ) |
१ | गहू | २०१५ | २१२५ | १०६५ | ११० | १०० |
२ | बर्ली | १६३५ | १७३५ | १०८२ | १०० | ६० |
३ | हरभरा | ५२३० | ५३३५ | ३२०६ | १०५ | ६६ |
४ | मसूर | ५५०० | ६००० | ३२३९ | ५०० | ८५ |
५ | रॅपसिड आणि मोहरी | ५०५० | ५४५० | २६७० | ४०० | १०४ |
६ | कुसुम | ५४४१ | ५६५० | ३७६५ | २०९ | ५० |
यावर्षीच्या रब्बी हंगामात शेतकऱ्याने कोणते पिक घ्यावे :
शेतकरी मित्रांनो यावर्षीच्या खरीप पिकांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले आहे.पण या वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये शासनाच्या मागील दोन तीन वर्षाच्या निरीक्षणामध्ये तेलवर्गीय पिकांच्या उत्पादनामध्ये भारत आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्राधान्य दिले आहे त्यासाठी तेलवर्गीय पिका मध्ये क्षेत्रात वाढ अधिक उत्पादन देणाऱ्या जाती चा वापर करून उत्पादकता वाढवणे एम एस पी च्या मदत देणे तसेच खरेदीसाठी पाठिंबा देणे या उपायांच्या माध्यमातून पिकाचे उत्पादन वाढवण्याचा हेतू शासनाचा आहे..
शासनाकडून शेतकऱ्यांना काय मदत :
देशाच्या कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणि अनुभवी संशोधनाचा वापर करून स्मार्ट कृषी पद्धतीच्या स्वीकार करण्यात देखील सरकार प्रधान्य देत आहे केंद्र सरकार आता डिजिटल कृषी अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध माहिती डिजिटल च्या माध्यमातून पोचवत आहे त्यात डिजिटल इंडिया कृषी परिसंस्था, शेतकऱ्यांचा पूर्ण डेटा, एकात्मिक कृषी सेवा, नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी राज्यात निधी पुरवठा करणे, शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे पुरवणे, शेतकऱ्यांना अधिक उत्पादन प्राप्त होण्यासाठी बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान देणे असे अनेक उपाय योजना शेतकऱ्यांसाठी स्मार्ट शेती करण्यासाठी केंद्र सरकार कृषी क्षेत्रातील स्टार्टअप उद्योगांना तसेच कृषी उद्योजकांना प्रोत्साहन देत आहे .
सविस्तरपणे माहिती पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈