Pradhan Mantri Fasal Bima Yojana :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो,खरीप हंगाम पीक विमाचे पैसे आजून पर्यंत शेतकर्याच्या खाते जमा झाले नाही ,राज्यात एकूण ९६ लाख शेतकर्यांनी विम्यापोटी ६५४ कोटी रुपये भरले .शेती पिकांचे कंपनी मार्फत पंचनामे करून शेतकर्याच्या हिस्याचे रक्कम जाहीर करून ही पैसे मिळत नसल्याचे तक्रारी खूप शासनकडे आहेत .या सर्व गोष्टीचा विचार करून शिंदे सरकार या पीक विम्याच्या धोरणात बदल करून अर्थसंकल्प सादर केला आहे . (Ek Rupayat Pik Vima)
Ek Rupayat Pik Vima 2023 :-
शेतकर्यांनी एवढी रक्कम भरूनही काही फायदा होत नसल्याने शेतकर्यांन मध्ये पीक विमा योजना बदल खूप संताप पाहण्यास मिळत आहे हे गोष्ट यापुढे होऊ नये या करिता शिंदे व फडणवीस सरकारने “एक रुपयांत पीक विमा योजना “आखली आहे.Ek Rupayat Pik Vimaयामध्ये शेतकर्यांना फक्त १ रुपये भरून कोणतेही (PMFBY)प्रधानमंत्री पिंक विमा योजनेत भाग घेता येणार आहे .राज्यातील शेतकर्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची घोषणा मनाली जात आहे . (One Rupee Crop Insurance)सन २०१६ पासून पीक विमा योजनेत सहभागी नोंदणी करण्यासाठी शेतकर्यांना विम्याची २% टक्के रक्कम भरावे लागत होते .यापुढे शेतकर्याचा पिकविम्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार आहे .त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर ३३१२ कोटी रूपयांचा भार पडणार आहे .जो राज्य सरकार उचलणार आहे .