अतिवृष्टी नुकसान भरपाई १० जिल्हासाठी १२८६ कोटी मंजूर | Ativrushti Nuksan Bharpai

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra |अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२ निधी

नमस्कार मित्रांनो, यावर्षी अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती शेती पिकांचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, तुर, मका, असा पिकांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, Ativrushti Nuksan Bharpai नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत मागील काही दिवसांपासून राज्यात अति वेगाने काम चालू होतं. महसूल विभागामार्फत आलेल्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती नुकसान भरपाई (Input Subsidy)देण्यात यावे यासाठी अनेक मंत्रिमंडळ बैठक झाले या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय शिंदे सरकार यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. Ativrushti Nuksan Bharpai

अतिवृष्टी नुकसान भरपाई | निकषात न बसणाऱ्या सर्व बाधित शेतकऱ्यांना माहितीसाठी 

👉येथे क्लिक करा👈

अतिवृष्टी सप्टेंबर व आक्टोंबर २०२२ :

राज्यामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ झालेल्या विविध जिल्ह्यातील अतिवृष्टी मुळे तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनामार्फत १७ नोव्हेंबर २०२२ रोजी एक महत्त्वाचा GR निर्गमित केलेला आहे. Ativrushti Nuksan Bharpai

 

तुमच्या जिल्हयासाठी  निधी मंजूर आहे का ?  

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top